वर्ध मधे 50 हुन अधिक विद्यार्थ्याँना शाळे मधली खिचड़ी खाल्याने विषबाधा

अरबाज पठाण ( वर्धा )
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधे एकूण 57 विद्यार्थ्याँना शाळे मधली खिचड़ी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आलेला आहे.विद्यार्थ्याँवर सध्या उपचार सुरु आहे. 57 पैकी 9 विद्यार्थ्याँना घरी सोडन्यात आलेल आहे व 49 विद्यार्थ्याँनावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळालेलीं आहे.
वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधे नेहमी प्रमाणे खिचड़ी हा शालेय पोषण देण्यात आला. आणि त्यातुनच ही विषबाधा झाल्याची माहिती मिळालेली आहे.
Related News
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकों के लिए पेंशन मार्गदर्शन कार्यशाला का सफल आयोजन
11-Apr-2025 | Arbaz Pathan
अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदारांची आकस्मिक भेट,गैरहजर असलेल्यांवर कारवाईचे दिले निर्देश
05-Apr-2025 | Arbaz Pathan