वर्ध मधे 50 हुन अधिक विद्यार्थ्याँना शाळे मधली खिचड़ी खाल्याने विषबाधा

अरबाज पठाण ( वर्धा )
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधे एकूण 57 विद्यार्थ्याँना शाळे मधली खिचड़ी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आलेला आहे.विद्यार्थ्याँवर सध्या उपचार सुरु आहे. 57 पैकी 9 विद्यार्थ्याँना घरी सोडन्यात आलेल आहे व 49 विद्यार्थ्याँनावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळालेलीं आहे.
वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधे नेहमी प्रमाणे खिचड़ी हा शालेय पोषण देण्यात आला. आणि त्यातुनच ही विषबाधा झाल्याची माहिती मिळालेली आहे.
Related News
सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी याचे पद रिक्त अवैध कामांना आले उत शासन प्रशासनाचे दुर्लक्ष
16-Aug-2025 | Sajid Pathan
ग्रामपंचायत कार्यालय काचनगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला
14-Aug-2025 | Sajid Pathan
हर घर तिरंगा अभियानांतर्गत बल्लारपूर नगर परिषदेची तिरंगा बाईक रॅली उत्साहात.
11-Aug-2025 | Sajid Pathan